A honest try to provide updates of "Janlokpal" to every Indian. !!! Vande Mataram !!!
Wednesday, 24 August 2011
धोनी ने अन्ना को बोला, शुक्रिया!
गुस्ताखी माफ के इस शो में महेन्द्र सिंह धोनी ने टीम की हार से लोगों का ध्यान हटाने के लिए अन्ना का शुक्रिया अदा किया है।
Tuesday, 23 August 2011
I am still fit to fight the battle: Anna
Dispelling all rumours of his health failing, the Gandhian activist says, "I won't give up till we achieve our goal.
Monday, 22 August 2011
अण्णांनी निवडणूक लढवून दाखवावी
कॉंग्रेसचे खासदार महेश जोशी यांचे आव्हान
जयपूर - जयपूर येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान खासदार महेश जोशी यांनी अण्णा हजारे यांना दिले आहे. ""अण्णांनी निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखविली, तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास तयार आहे. कोणाला किती लोकांचा पाठिंबा आहे, हे तेव्हाच कळेल,'' असे जोशी यांनी म्हटले आहे.
""चांदणी चौक या मतदारसंघातील 85 टक्के लोक कपिल सिब्बल यांच्या विरोधात आहेत, असा दावा अण्णा करतात; मग त्यांच्याविरुद्ध ते का लढत नाहीत,'' असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला आहे. जोशी हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या निवसस्थानी अण्णांच्या समर्थकांनी आज घेराओ घातला व तुम्ही पक्षाबरोबर आहात की जनतेबरोबर, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पक्षाबरोबर असल्याचे उत्तर दिले.
""कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जनलोकपाल विधोयकाबाबत काहीही म्हटले नव्हते. जनता त्याचे समर्थन करण्यासाठी सांगू शकते; परंतु ते आमच्यावर बळजबरी करू शकत नाहीत. आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नसतील तर जनतेची माफी मागण्याचीही तयारी आहे,'' असे जोशी म्हणाले.
""आपण कधी भ्रष्टाचार केला नाही व भविष्यात करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आंदोलनला पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून हजारे यांनी लिहून घ्यावे,'' असे आवाहनही जोशी यांनी केले.
जयपूर - जयपूर येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान खासदार महेश जोशी यांनी अण्णा हजारे यांना दिले आहे. ""अण्णांनी निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखविली, तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास तयार आहे. कोणाला किती लोकांचा पाठिंबा आहे, हे तेव्हाच कळेल,'' असे जोशी यांनी म्हटले आहे.
""चांदणी चौक या मतदारसंघातील 85 टक्के लोक कपिल सिब्बल यांच्या विरोधात आहेत, असा दावा अण्णा करतात; मग त्यांच्याविरुद्ध ते का लढत नाहीत,'' असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला आहे. जोशी हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या निवसस्थानी अण्णांच्या समर्थकांनी आज घेराओ घातला व तुम्ही पक्षाबरोबर आहात की जनतेबरोबर, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पक्षाबरोबर असल्याचे उत्तर दिले.
""कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जनलोकपाल विधोयकाबाबत काहीही म्हटले नव्हते. जनता त्याचे समर्थन करण्यासाठी सांगू शकते; परंतु ते आमच्यावर बळजबरी करू शकत नाहीत. आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नसतील तर जनतेची माफी मागण्याचीही तयारी आहे,'' असे जोशी म्हणाले.
""आपण कधी भ्रष्टाचार केला नाही व भविष्यात करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आंदोलनला पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून हजारे यांनी लिहून घ्यावे,'' असे आवाहनही जोशी यांनी केले.
पुण्यातील तरुणाईचा अण्णांना अनोखा पाठिंबा
याबद्दल ई-सकाळशी बोलताना अयुबखान पठाण म्हणाले, "अण्णांना पाठिंबा द्यायचाच हे आम्ही पक्के ठरविले होते. अशातच आम्हाला ही कल्पना सुचली. आमचे स्वतःचे इलेक्ट्रिकल्सचे दुकान असल्याने, आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या छोट्या "एलईडी' दिव्यांच्या साह्याने आमच्या शर्टावर "आय एम अण्णा' अशी अक्षरे लिहिली आहेत.''
"अलाईट इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉलिक्स'चे आयुबखान पठाण व इमरानखान पठाण या काका-पुतण्यांनी मिळून "सोलर एलईडी लाईटिंग' तयार केले आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे हे दिवे त्यांनी त्यांच्या शर्टावर केले आहे. हे शर्ट परिधान करून दोघे जण शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अण्णांना त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देत आहेत.
या दोघांची ही अनोखी कल्पना सर्वांनाच खूप आवडली व ते जातील तिथे लोकांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला, असा दावा पठाण यांनी केला. या दिव्यांची क्षमता विचारली असता पठाण म्हणाले, "सुमारे दोन तास सौरऊर्जेवर "चार्जिंग' केल्यानंतर सुमारे 32 तास हे दिवे चालू राहतात.'' या दोघांच्या शर्टवर दिव्यांच्या साह्याने राष्ट्रध्वज, अण्णा हजारे यांचा फोटो तसेच "आय एम अण्णा' असे लिहिले आहे.
भ्रष्टाचारावर एकचएक उपाय नाही: पंतप्रधान
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या सुवर्ण महोत्सवी समारंभामध्ये बोलताना सिंग म्हणाले, 'आम्ही विधेयक संसदेमध्ये मांडले आणि आता ते स्थायी समितीपुढे आहे. विधेयकाच्या तपशिलाबद्दल मतभेद आहेत.'
'विधेयकाच्या विविध पैलूंबद्दल ज्या व्यक्तींना आक्षेप आहेत त्यांनी ते संसदेतील त्यांच्या प्रतिनिधींपर्यंत व स्थायी समितीपर्यंत पोचवावेत हे आम्ही स्पष्ट केले आहे', असे पंतप्रधान म्हणाले.
या सर्व प्रश्नांवर तात्त्विक चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितले.
स्वातंत्र्यदिन समारंभावेळच्या आपल्या भाषणाचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, 'मी (त्या भाषणात) सांगितले होते की, भ्रष्टाचाराची समस्या एका झटक्यात सोडविण्यासाठी कोणतीही जादूची छडी नाही. एकचएक उपाय त्यासाठी नाही. विविध आघाड्यांवर आपल्याला लढावे लागणार आहे.'
'लोकपाल संस्था निर्मितीमुळे मदत नक्कीच होईल पण त्यामुळे समस्या सुटेल असे नाही. बरोबरीने आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेच्या गुणवत्तेमध्ये व गतीमध्ये सुधारणा कराव्या लागतील', असे सिंग यांनी सांगितले.
अण्णांसाठी तमिळ चित्रपट सृष्टीचे उपोषण
चेन्नई - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात पाठिंबा दर्शविण्यासाठी तमिळ चित्रपट सृष्टी उद्या (मंगळवार) संपूर्ण दिवस उपोषण करणार आहे, अशी माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एल. सुरेश यांनी पत्रकारांना दिली.
अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही माध्यमांची मदत घेत आहोत व तमिळ चित्रपट सृष्टीतील सर्वजणांना या एकदिवसीय उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत, असे एल. सुरेश यांनी सांगितले.
सर्व दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व तंत्रज्ञ यात सहभागी होतील असे सांगत "तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सिल', 'फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साईथ इंडिया' तसेच "साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन' अशा अनेक संस्था यात सहभागी होतील, असे ते म्हणाले.
अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही माध्यमांची मदत घेत आहोत व तमिळ चित्रपट सृष्टीतील सर्वजणांना या एकदिवसीय उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत, असे एल. सुरेश यांनी सांगितले.
सर्व दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व तंत्रज्ञ यात सहभागी होतील असे सांगत "तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सिल', 'फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साईथ इंडिया' तसेच "साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन' अशा अनेक संस्था यात सहभागी होतील, असे ते म्हणाले.
रविशंकर यांचे प्रयत्न निष्फळ!
अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नानंतरही सरकार आणि टीम अण्णा यांच्यातील मतभेद अजूनही कायम आहेत. सरकारने दिलेला नवीन प्रस्ताव हा उत्साहवर्धक नाही, असे टीम अण्णाने दुपारीच जाहीर केले होते.
Anna & Shri Shri Ravishankar
सरकार आणि टीम अण्णांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. सरकारला चर्चा करायची असल्यास त्यांनी आपले अधिकृत प्रतिनिधी पाठवावे, असे अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी सांगितले.
किरण बेदी यांच्या या वक्तव्यानंतर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.
अण्णांच्या आंदोलनाला पंतप्रधानांना फटका
स्टार माझा वेब टीम, कोलकता
Monday, 22 August 2011 05:30
Monday, 22 August 2011 05:30
pm manmohan singh
कोलकात्याच्या आयआयएममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या विधेयकाबाबत कुणाच्या हरकती असल्यास त्यांनी नियमानुसार त्या थेट स्थायी समितीसमोर मांडाव्यात असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान येथे दाखल झाले. त्यावेळी लोकपाल विधेयकावर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याआधीदेखाली पंतप्रधानांनी लोकपालच्या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आज त्याच प्रस्तावाचा पुनरुच्चार त्यांनी केला.
Sunday, 21 August 2011
Thanks to Anna, Gandhi cap is back in fashion
The Gandhi topi (cap) is back in fashion and that alll because of the social activist Anna Hazare. Thousands are seen wearing the cap with 'I am Anna Hazare' written on it, supporting his protest against corruption and demanding stronger Lokpal Bill.
Anna Hazare's fast enters Day 6
Gandhian activist Anna Hazare's fast for a strong Lokpal bill enters the sixth day. An estimated 10,000 people are at the Ramlila ground, raising slogans hailing the Gandhian for insisting on an effective anti-corruption legislation.
PM must let us know where, with whom we should talk: Team Anna
Team Anna member Arvind Kejriwal addressed the crowd and said that the team didn't received any proposal from the government. He also added that they are ready for open discussion on Lokpal Bill. he said PM should let them know where and with whom they should talk, he also invited Govt, NGOs and other groups. Team Anna will take out rally at 5 pm from India Gate to Ramlila Maidan.
Door not closed for dialogue with Govt: Anna Hazare
Anna Hazare on Sunday said his campaign has not closed the door for dialogue with government, a day after Prime Minister Manmohan Singh stated it was open for discussion. "We have not closed the door of dialogue. We have kept it open. Only through dialogue the issues can be resolved," he told his supporters at Ramlila Ground on the sixth day of his fast.
Saturday, 20 August 2011
दिल्ली मनपाची कुचराई, अण्णांचे १२०० समर्थक आजारी
सततच्या पावसाने रामलीला मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. त्याची साफसफाई करण्यास दिल्ली मनपाचे कर्मचारी कुचराई करत आहे. त्यामुळे रामलीला मैदानात आतापर्यंत १२०० लोक आजारी पडले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
दिल्लीच्या आयुक्तांनी यासंदर्भात स्वतः हस्तक्षेप करावा अन्यथा साथीचे रोग पसरण्याची भीती अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. अरविंद केजरीवालांच्या या वक्तव्यानंतर दिल्ली महापालिकेला ताब़डतोब जाग आली.
रामलीला मैदानात मोठ्याप्रमाणात रेती आणि मुरूम टाकण्याचं काम सुरू झाले आहे. पण मोठ्याप्रमाणातला चिखल, डास यासगळ्याची अजिबात तमा न बाळगता अण्णांचे समर्थक रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
Anna Hazare
रामलीला मैदानात मोठ्याप्रमाणात रेती आणि मुरूम टाकण्याचं काम सुरू झाले आहे. पण मोठ्याप्रमाणातला चिखल, डास यासगळ्याची अजिबात तमा न बाळगता अण्णांचे समर्थक रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
Farmers support Anna
Social activist Anna Hazare receives support from farmers at Ramlila Maidaan. They were spotted chanting slogans Jai Jawan Jai Kisan.
Subscribe to:
Posts (Atom)
