स्टार माझा वेब टीम, कोलकता
Monday, 22 August 2011 05:30
Monday, 22 August 2011 05:30
pm manmohan singh
कोलकात्याच्या आयआयएममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या विधेयकाबाबत कुणाच्या हरकती असल्यास त्यांनी नियमानुसार त्या थेट स्थायी समितीसमोर मांडाव्यात असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान येथे दाखल झाले. त्यावेळी लोकपाल विधेयकावर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याआधीदेखाली पंतप्रधानांनी लोकपालच्या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आज त्याच प्रस्तावाचा पुनरुच्चार त्यांनी केला.
No comments:
Post a Comment